Solar pump for farmers in Maharashtra: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता इतक्या दिवसांत सौर कृषीपंप बसवणे बंधनकारक; कंपन्यांना सरकारची सक्त सूचना
Solar pump for farmers in Maharashtra: आजच्या काळात शेती करताना विजेच्या उपलब्धतेचा सर्वांत मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. वारंवार जाणारी वीज, लोडशेडिंग, अपुरी वीज यामुळे पाणी पंप चालवताना अडथळे येतात. यामुळेच “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार सौर कृषी पंप देत असून, त्यावर मोठ्या प्रमाणात अनुदान (Solar … Read more