Crop Insurance Scheme Maharashtra: कृषी समृद्धी योजना 2025, शेतकऱ्यांना मिळणार थेट फायदा – पहा काय आहे नवी योजना

Crop Insurance Scheme Maharashtra

Crop Insurance Scheme Maharashtra: कृषी हा भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याचा कणा मानला जातो. याच कृषी क्षेत्रावर आपली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आधारित आहे. मात्र, शेती करताना होणारे हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती, कीड रोगटव्यासारखे धोके पाहता, पीक विमा (Crop Insurance) ही शेतकऱ्यांसाठी एक अत्यावश्यक गरज बनली आहे. परंतु गेल्या काही वर्षांत लागू करण्यात आलेल्या जुन्या पीक … Read more